अमिताभजी, जळगावची केळी गेली कुठे?
अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. ते आता महाराष्ट्राच्या फळांचे मार्केटिंग करणार आहेत. अमिताभ बच्चन हे राज्याच्या फळांची काळजी घेणार आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीला सुरूवातही केली आहे. याचे फोटो सोशल नेटवर्किंगवरही झळकले आहेत.
Aug 7, 2014, 10:18 PM ISTहतनूर धरणाचं पाणी शेतात, केळी-कापूस उध्वस्त
Jul 25, 2014, 09:30 AM ISTशरद पवार आजही शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्रीच?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्याला पाच वर्षांसाठी सुटीवर पाठवलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांना आजही शेतकरी शेतीशी संबंधित गोष्टींवर निवेदनं देत असतात.
Jul 20, 2014, 12:23 PM ISTटोमॅटोला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:41 PM ISTआता बोंबला... शेतकरी गेले संपावर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 02:42 PM ISTआता बोंबला... शेतकरी गेले संपावर!
जळगाव जिल्ह्यातले हजारो शेतकरी संपावर गेलेत. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. आपले अन्नदाते शेतकरी संपावर गेलेत.
Jul 12, 2014, 01:24 PM ISTबजेटमध्ये शेतीसाठी घोषणा, पण 'अर्थ'च नाही?
नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये अर्थ मंत्रालयाने शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिली आहेत. शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद असली तरी पैशांची तरतूद मात्र दिसून येत नाही. शेतकऱ्यांसाठी टीव्ही चॅनेल्स आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Jul 10, 2014, 11:12 PM ISTगारपीटग्रस्तांचं चूल बंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:40 PM ISTशेतकऱ्यांना बजेटकडून काय हवं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:54 AM ISTशेतकरी म्हणतात 'आजारापेक्षा उपचार भयंकर'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:34 PM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:28 PM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.
Jun 27, 2014, 07:30 PM ISTपावसासाठी शेतकरी करतायत देवाचा धावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:19 PM ISTपाऊस नसल्याने यवतमाळचे शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:07 PM ISTदुष्काळाचे सावट, पाऊस कधी पडणार - शेतकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:05 PM IST