farmers

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Dec 13, 2014, 06:02 PM IST

देवेंद्रजी मायबाप शेतकऱ्यांसाठी हे कराच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करून दिलासा दिला आहे, पण काही गोष्टी निश्चितच मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, शेतकरी ताटकळत बसतो, तहसिल ऑफिसच्या चकरा आणि बसचं भाडं भरून थकतो, निराश होतो, तेव्हा खालील गोष्टी निश्चितच महत्वाच्या आहेत.

Dec 11, 2014, 05:28 PM IST

शेतकऱ्यांचा मोर्चा, काँग्रेस आक्रमक विरोधक म्हणून उतरणार

शेतकऱ्यांचा मोर्चा, काँग्रेस आक्रमक विरोधक म्हणून उतरणार

Dec 7, 2014, 07:12 PM IST