भाजपच्या लोकांनी गर्दी टाळायला हवी; जनआशीर्वाद यात्रेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारी पाळायला हवी. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. गर्दी टाळायला हवी, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Aug 22, 2021, 01:45 PM ISTसुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया... फॅन्टास्टिक...!
सुप्रिया सुळे यांचा पहिला शब्द काय होता, जेव्हा भुजबळांना जामीन मिळाल्याची बातमी आली, ऐका...
May 4, 2018, 03:57 PM IST