wakf board land

राज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे अंबानींच्या अन्टालियाचे भवितव्य टांगणीला?

राज्य शासनाने  वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

Apr 13, 2016, 09:57 PM IST