मुख्यमंत्री

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदेश भाजप मध्यावधी निवडणूकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांच्या आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

Jun 15, 2017, 08:34 AM IST

मुख्यमंत्री योगींना घेतली पंतप्रधान मोदींची भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

Jun 12, 2017, 12:41 PM IST

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Jun 10, 2017, 07:10 PM IST

मुख्यमंत्री साहेब, 'अभ्यास' न करताच कसं होणार पास?

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अडीच महिने उलटले तरी सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात अभ्यास सुरू केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

Jun 9, 2017, 08:53 PM IST

क्लस्टर विकासावर पाहा काय म्हणतायत मुख्यमंत्री

क्लस्टर विकासावर पाहा काय म्हणतायत मुख्यमंत्री

Jun 9, 2017, 06:29 PM IST

आत्महत्येपूर्वी शेतकऱ्यानं लिहिली मुख्यमंत्र्यांसाठी चिठ्ठी

आत्महत्येपूर्वी शेतकऱ्यानं लिहिली मुख्यमंत्र्यांसाठी चिठ्ठी

Jun 8, 2017, 07:45 PM IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून एक लाखाची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकऱ्यांनं आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 05:57 PM IST

31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री

 एकीकडे शेतकरी संपाचा सहावा दिवस असताना सरकारनं शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 31 ऑक्टोबरआधी शेतक-यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. 

Jun 6, 2017, 03:08 PM IST