महाकुंभातील स्नानांचे महत्त्व काय? 'या' दोनच दिवशी महास्नानाचा सुर्वण योग
महाकुंभमध्ये त्रिवणी संगमावर ब्रह्ममुहूर्तात अमृत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मुक्ति मिळते. वंसंत पंचमीला तिसरे अमृत स्नान संपन्न झाले. आता काही दिवसानंतर माहास्नानाची सुवर्ण संधी येत आहे. या विषयी सविस्तर आत्ताच जाणून घ्या.
Feb 3, 2025, 06:27 PM IST