narayanbhai desai

गांधी हत्या हे तर त्यांचं इच्छा मरण

राष्ट्रपिता महात्मा गांधी हत्या झाली नसून अशा प्रकारे मृत्यू यावा, अशी त्यांनीच इच्छा व्यक्त केली होती, असा दावा सुप्रसिद्ध गांधीवादी आणि गांधी कथेसाठी चर्चित असलेल्या नारायणभाई देसाई यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे जीवन एक दुखांत नाटक होते आणि त्यांनी आपल्या मृत्यूची घोषणा सव्वा वर्षापूर्वीच केली होती. त्यामुळे त्याची हत्या झाली नाही तर ही त्यांची इच्छा मृत्यू होती असा अजब दावा नारायणभाईंनी केला आहे.

Oct 9, 2012, 04:08 PM IST