किशनचंद तनवाणी

काँग्रेस विजयी, सेनेने औरंगाबादचा गड गमावला

औरंगाबाद - जालना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा गड कोसळलाय. काँग्रेसचे सुभाष झांबड निवडणुकीत विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणींचा ७२ मतांनी पराभव केलाय.

Aug 21, 2013, 01:07 PM IST