state first toll naka

राज्यातला पहिला टोलनाका १३ पट वसुलीनंतर बंद होणार

राज्यातला पहिला टोल नाका म्हणून प्रसिद्ध असलेला भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका येत्या 13 मे पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणा अंतर्गत येणारा हा टोलनाका 1998 मध्ये सुरू झाला.  गेली अनेक वर्ष आयडीयल रोड बिल्डर्सच्या माध्यमातून या टोलनाक्यावर वसूली करतात.  

May 5, 2017, 09:18 PM IST