पुण्यातील सर्वात मोठा प्रकल्प; येरवडा ते कात्रज बोगदा; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत
पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. मेट्रो, पूल अनेक पर्यायी व्यवस्था तयार केल्या जात असल्या तरी पुण्यातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याासाठी सर्वात मोठा प्रकल्प राबवला जात आहे. पुण्यातील येरवडा ते कात्रज हा प्रवास बोगद्यातून होणार आहे. या बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.
Feb 15, 2025, 09:37 PM IST