elections

लोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.

Dec 9, 2014, 11:30 AM IST

दिल्लीत निवडणुका लागण्याची शक्यता

दिल्लीत सद्यस्थितीत कोणताच पक्ष सत्तास्थापन करू शकत नसेल, तर तिथे नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. 

Oct 29, 2014, 05:22 PM IST

निवडणुकीची माहिती मोबाईल अॅपवर

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? मतदान केंद्र कुठलं. ही सगळी माहिती आता मोबाईलच्या अॅपमध्ये उपलब्ध झाली आहे.

Oct 14, 2014, 05:33 PM IST

प्रचारतोफा थंडावल्या, आता ‘मतदारराजा’ची बारी

युती - आघाडीमधील 'घटस्फोट', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा, बंडखोरी, 'लक्ष्मीदर्शन' यामुळं चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराची मुदत संपेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच धावपळ सुरु होती. 

Oct 13, 2014, 07:21 PM IST

राज - उद्धव ठाकरे एकत्र येतील - शर्मिला ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याची चर्चा असताना राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोघे भाऊ एकत्र येतील असे संकेत दिलेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे नक्कीच येऊ शकतात, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त केलाय.

Oct 11, 2014, 01:07 PM IST

उद्धव - राज एकत्र आले तर आनंद - नारायण राणे

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून आहे. मात्र, एकत्र येण्याची टाळी वाजली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा पुन्हा सुरु झाली. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चा खरी असल्याचे स्पष्ट झाले. 

Oct 11, 2014, 09:36 AM IST

हे मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात डोकेदुखीचे ठरू शकतात

केंद्रात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला काही महत्वाचे मुद्दे डोकेदुखी ठरू शकतात, किंबहुना भाजप नेत्यांनाही या मुद्यांची कुणकुण कार्यकर्त्यांकडून लागली असावी.

Oct 5, 2014, 08:04 PM IST

दिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चा 'एनएसयूआय'वर विजय

राजधानीत दिल्ली विद्यापीठात आज निवडणुकाचा निकाल जाहीर झाला. या निकालांमध्ये अभाविपच्या चारही उमेदवारांचा विजय झाला आहे. एनएसयूआयच्या चारही उमेदवारांवर मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे.

Sep 14, 2014, 11:58 AM IST

वय वर्ष एक, पण त्याने मतदान केंद्र ताब्यात घेतलं

प्रत्येक क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, वाईट माणसांमुळे त्या पेशाकडे वाईट तर, चांगल्या लोकांमुळे त्या क्षेत्राला प्रतिभा प्राप्त होते. पण पोलिस प्रशासनाकडून बहुतांश चांगला अनुभव मिळत नाही. कारण गुन्ह्याचे कलम लावण्याचे अधिकार असल्याने, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. 

Sep 11, 2014, 06:57 PM IST

बाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार

गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 

Sep 7, 2014, 11:18 PM IST