शिवसेनेचा आक्षेप

महाराष्ट्र-तेलंगणा सिंचन कराराला शिवसेनेचा आक्षेप

महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये काल झालेल्या सिंचन कराराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. कृष्णा खोऱ्यातील 81 टीएमसी पाणी महाराष्ट्रानं घेण्यावर आक्षेप घेत तेलंगणानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. जोपर्यंत हा आक्षेप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत गोदावरी पाणीवाटप करार करू नये, अशी भूमिका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंना घेतली होती.

Aug 24, 2016, 05:13 PM IST