मेलबोर्न

धोनीच्या शिलेदारांनी घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 27 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं ही टी-20 सीरिजही खिशात घातली. आणि वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

Jan 29, 2016, 05:50 PM IST