नाणेफेक

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

चॅपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये भारताने बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पाकिस्तानशी अंतिम लढतीत 18 जूनला फायनल खेळणार आहे.

Jun 15, 2017, 03:23 PM IST