saark council boycott

उरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 28, 2016, 08:16 AM IST