महाराष्ट्रातील या 2 जिल्ह्यात वर्षातून 4 महिने 50 हजारपेक्षा जास्त नेपाळी नागरिक फक्त 'या' कामासाठी येतात
भारतात अनेक ठिकाणी नेपाळी नागरिक आपल्याला काम करताना दिसतात. मात्र, महाराष्ट्रात असे दोन जिल्हे असे आहेत जिथे नेपाळी नागरिक फक्त 4 महिने काम करतात आणि पुन्हा आपल्या देशात परत जातात.
Feb 19, 2025, 07:21 PM IST