marine safety

रत्नागिरीतून लवकरच विमान वाहतूक, तटरक्ष दलाकडून चाचणी

रत्नागिरी विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विमानतळ धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. 

Aug 10, 2018, 04:48 PM IST

मुंबईची सागरी सुरक्षा रामभरोसे

सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि यंत्रणा सज्ज असल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय. परंतु हा दावा अगदीच फोल आहे. सागरी आयुक्तालय तर लांबच राहिलं, मुंबईत चार ठिकाणी जेट्टी बांधण्याचा प्रकल्प देखील अद्याप लालफितीच्या कारभारात अडकून पडलाय.

Nov 28, 2013, 03:08 PM IST