शहरांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव

मुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव

मुंबई, ठाण्यासह लगतच्या शहरांमधल्या अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय... मुंब्रा इथल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळं आता शहरांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सरकारनं तयार केलाय.

Jun 22, 2013, 07:45 PM IST