राज्य सरकार ई-पासची अट रद्द करण्याच्या विचारात
ई पास बाबत लोकांच्या अनेक तक्रारी असून त्याची दखल राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे.
Aug 21, 2020, 02:14 PM ISTसुशांतसिंग प्रकरणी राज्य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार नाही
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Aug 19, 2020, 11:23 PM ISTमहाराष्ट्र सरकार जा 'रिया' है- सुशांत प्रकरणावरुन भाजप नेते संबित पात्रांची टीका
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची महाविकासआघाडीवर टीका
Aug 19, 2020, 02:48 PM ISTरोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील तांबडी बुद्रुक येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश.
Aug 14, 2020, 09:41 AM ISTराज्य सरकारचा काजू उद्योगाला मोठा दिलासा
काजू व्यावसायिकांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
Aug 14, 2020, 07:26 AM IST'महाविकासआघाडी'मधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड
महाविकासआघाडीमधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या आत दोन सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे.
Aug 13, 2020, 09:19 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?
मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
Aug 13, 2020, 10:14 AM ISTराज्य सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, राजू शेट्टी आक्रमक
दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मात्र, राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
Aug 13, 2020, 09:41 AM ISTआरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.
Aug 11, 2020, 08:59 AM ISTसुशांतसिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर, सीबीआय चौकशीला विरोध
सुशांतसिंग मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारचं बंद लिफाफ्यात उत्तर
Aug 8, 2020, 03:13 PM ISTमुंबई | तिवारींचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल
मुंबई | तिवारींचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल
Aug 7, 2020, 07:15 PM ISTसुशांतसिंग प्रकरण : बिहार पोलिसांना क्वारंटाईन केल्यानं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
Aug 5, 2020, 03:53 PM ISTनवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकार करणार कोर्टाला विनंती
नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकार करणार कोर्टाला विनंती
Jul 7, 2020, 01:00 PM ISTGood News : राज्याची मागणी मान्य, आता 'या' कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी
केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे.
Jul 1, 2020, 07:50 AM ISTमुंबई पोलिसांची ७ हजार गाड्यांवर कारवाई; महाराष्ट्र सरकारचा तुघलकी फर्मान
मुंबईमध्ये हजारो प्रायव्हेट गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली
Jun 29, 2020, 07:37 PM IST