चंद्रपूरकरांचं अभिनंदन

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी केलं चंद्रपूरकरांचं अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी आज 36 व्या मन की बातमधून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये पंतप्रधानांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील चंद्रपुराचा देखील पंतप्रधान मोदींनी खास करुन उल्लेख केला. चंद्रपुरातील इकोलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनाईजेशन या ऐन्जिओचं पंतप्रधानांनी कौतूक केलं.

Oct 29, 2017, 11:45 AM IST