अशुद्ध

स्मृति इराणींच्या सरकारी लेटरहेड अशुद्ध, सोशल मीडियात उडवली खिल्ली

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यातर्फे पाठविण्यात आलेल्या पत्रात शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळल्या आहेत. या प्रकरणी स्मृति इराणी यांनी आपल्या मंत्रालयातकडे स्पष्टिकरण मागितले आहे. 

Aug 21, 2015, 03:21 PM IST

दूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर!

पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.  

Apr 11, 2015, 07:25 PM IST