अपहरण

अपहरणकर्त्यांला २४ तासात केलं जेरबंद

अपहरणाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशी काही एक घटना घडली ती जळगावमध्ये. अपहरण केल्यानंतर लगेचच २४ तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Nov 10, 2011, 02:13 PM IST

सरपंच किडनॅप !

लवासा सिटीतील दासवे गावचे सरपंच शंकर धेंडले यांचं अपहरण करून चोरट्यांनी ४७ लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील धायरी भागात राहणाऱ्या धेंडले यांचं पाच चोरट्यांनी अपहरण केलं त्यानंतर त्यांना दूरवर नेऊन मारहाण करण्यात आली.

Nov 1, 2011, 01:00 PM IST

अकोल्यात अपहरणाचा प्रयत्न

अकोल्यात कॉलेज विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आला.

Nov 1, 2011, 01:52 AM IST