पुराणानुसार 8 चिरंजीव कोण? ज्यांना मिळालंय अमरत्वाचं वरदान
8 Chiranjeevis According to the Puranas : जीवन आणि मृत्यूचा प्रवास, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत संपत नाही, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. मायावी मोक्ष चांगल्या कर्माने प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण जन्म आणि मृत्यू या प्रवासात असतो, असं म्हटलं जातं.
Saurabh Talekar
| Apr 24, 2024, 19:16 PM IST
Hindu Mythology : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत 8 असे चिरंजीवी आहे, ज्यांना अमरत्वाचं वरदान मिळालं आहे. कोण आहेत ते? जाणून घेऊया..
1/8
अश्वत्थामा
2/8
राजा बळी
3/8
वेद व्यास
4/8
हनुमान
5/8
विभीषण
6/8
कृपाचार्य
7/8