चंद्रावर पाणी आहे की नाही? जीवन आहे की नाही? चांद्रयान 3 मोहिमेत रहस्य उलगडणार
चंद्रावर लँडर सुरक्षितरित्या उतरलं की ते चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा असेल.
Chandrayaan-3 : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी टप्प्यात आली आहे. विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरवणं. प्रज्ञान रोवर चंद्रावर चालवून दाखवणं आणि त्यांच्या मदतीनं चंद्रावर वैज्ञानिक परीक्षण करणं हा या मोहिमेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. चंद्रावर पाणी आहे की नाही? जीवन आहे की नाही? चांद्रयान 3 मोहिमेत अनेक रहस्य उलगडणार आहेत.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/23/631329-chandravarpanigfx05.jpg)