भारताचा वेस्ट इंडिजवर ५९ रन्सने विजय

वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिल्यांदा भारताला बॅटिंगची संधी दिलीय. भारताने ३३० रन्सचे आव्हान ठेवले होते. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ २७१ रन्सवर ऑलआऊट झाला. भारताने हा सामना ५९ रन्सने जिंकला.

Updated: Oct 17, 2014, 10:24 PM IST

मुंबई : वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिल्यांदा भारताला बॅटिंगची संधी दिलीय. भारताने ३३० रन्सचे आव्हान ठेवले होते. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ २७१ रन्सवर ऑलआऊट झाला. भारताने हा सामना ५९ रन्सने जिंकला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.