toll canceled announced

गणेशोत्सवासाठी टोल माफीची घोषणा, मात्र संभ्रम कायम

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे गणपती उत्सवात टोल माफ देण्याची मागणी होत होती. राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली. मात्र, टोल पास देण्यावरुन संभ्रम आहे. पास देण्याबाबत आरटीओला आदेश नसल्याचे स्पष्ट झालेय.

Sep 1, 2016, 10:56 AM IST