send letter

गतकाळात पत्र पाठवण्यासाठी फक्त कबुतरांचाच वापर का केला जात असे?

पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसल्याने एखादा संदेश पाठवण्यासाठी कबुतरचा वापर केला जात असे. पण तुम्हाला कधी अला प्रश्न पडला नाही का की कबूतरच का..इतर पक्षी का नाही? 

Aug 5, 2024, 12:42 PM IST

राज्य पोलिसांची संघटनेबाबत नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलिसांना मात्र आपलेच प्रश्न मांडण्यासाठी शासनदरबारी फेऱ्या माराव्या लागतात. दररोज पडणारा कामाचा ताण, कुटुंबीयांना देण्यात येणारा वेळ, ड्युट्यांचा प्रश्न, घरासंदर्भातील गहन प्रश्न, पदोन्नती तसेच बदल्या यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि राहणीमानावर होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची संघटना निर्माण करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त नितेश राणे यांनी सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र सुपूर्द केले.

Jul 25, 2016, 10:29 PM IST