kashmiri pandits story

काश्मीरी पंडीतांची हृदय हेलावून सोडणारी कहाणी

आपण काश्मीरी पंडीतांबाबत ऐकून हैरान व्हाल, गेल्या २५ वर्षांपासून काश्मीर घाटीत केवळ एकाच काश्मीरी कुटुंबाला त्यांचे घर मिळाले आहे. सुरुवातीला काश्मीरी पंडीतांना धमकी दिली गेली. तुम्ही इस्लामचा स्वीकार करा नाहीतर काश्मीर सोडून जा. त्यानंतर काश्मीरी पंडीत रातोरात आपल्याच राष्ट्रात  परागंदा होत विस्थापिताचे जिने जगत आहेत. ते बेघर झालेत.

Nov 28, 2015, 02:46 PM IST