स्मशान भूमीत लग्न

एक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...

एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...

Dec 29, 2015, 08:22 PM IST