पुण्यात तिहेरी खून

पुण्यातील वानवडी भागात तिहेऱी खुनाने एकच खळबळ माजली आहे.

आरोप चुकीचे - नितीन गडकरी

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे.

माणिकराव ठाकरेंचे पत्र

माणिकराव ठाकरे यांनी पत्र पाठवून निधी देण्याची मागणी आपल्याच सरकारकडे केली आहे. त्यामुळे विकासकामांना निधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

जायकवाडीला पाणी नाही

भंडारदऱ्यातून जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यात तोरण मिरवणुकींवर बंदी

पुण्यात नवरात्रोत्यवात काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

सारंग गोसावींना पुरस्कार

पुण्यातील सारंग गोसावी यांना केशवसृष्टी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मोबाईल टॉवरसंदर्भात तक्रार शक्‍य

मोबाईल टॉवर अँटिनाबाबत अशा कोणत्याही छोट्या तक्रारी करणे आता शक्‍य झाले आहे.

घोटाळा - अशोक चव्हाणांची साक्ष

मुंबईतील आदर्श घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यात आली.

दूध महागणार

महागाईत वाढ होत असताना सकारने गायीचे आणि म्हशीच्या दूध दरवाढीला परवानगी दिली आहे.

पेन्शन, विमा क्षेत्रात एफडीआय

आर्थिक सुधारणांच्या नावाखाली हा बदल करण्यात आला आहे. विमा आणि पेन्शन क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.