भारत विर दक्षिण अफ्रिका

राजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने

 टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले. 

Oct 19, 2015, 11:45 AM IST