देहद्रोह

देवेंद्र फडणवीस सरकारचा फतवा, टीका म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा

सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीका केल्यास थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा नवा फतवा निघालाय. असीम त्रिवेदी खटल्याचा संदर्भ घेत सरकारने नवा जीआर काढलाय.

Sep 4, 2015, 06:04 PM IST