काँग्रेस राष्ट्रवादी वाद निवडणुकांपुरतेच

माझा बळी घेणारा पैदा व्हायचाय -अजित पवार

जलसिंचनाबाबत माझ्यावर झालेल्या आरोपांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कुणाच्या दबावाला झुकून मी राजीनामा दिला नसून भ्रष्टाचाराच्या कुंडात माझा बळीही गेलेला नाही. माझा बळी घेणारा अजूनपर्यंत पैदा झालेला नाही, असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काँग्रेसवर साधला.

Nov 9, 2012, 03:27 PM IST

अखेर दादांनी खरं काय ते सांगून टाकलंच!

काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद हे फक्त निवडणुकांपुरतेच असतात, ते फारसे मनावर घेऊ नका. निवडणुका संपल्या की आरोप-प्रत्यारोपही संपतात, असं उघडउघड गुपित अजित पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलंय.

Nov 9, 2012, 02:41 PM IST