मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कुर्ला-घाटकोपरमध्ये बनणार 3.5 किमीचा पूल
Mumbai Traffic Jam : मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विविध ठिकाणी नवीन पूल, मार्ग आणि मेट्रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, अरुंद रस्त्यामुळे एलबीएस मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी होत आहे. हे लक्षात घेऊन एलबीएसवार यांनी मोठा पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/11/716079-mumbai-traffic7.jpg)
मुंबईतील लाल बहादूर शास्त्रीय मार्ग म्हणजेच एलबीएसवर नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत. हा मार्ग मुंबईच्या पूर्व उपनगरातून जात असल्याने अनेक लोक येथे स्थलांतर करतात. मात्र, रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याच वाहतूक कोडींवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/11/716078-mumbai-traffic6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/11/716077-mumbai-traffic5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/11/716076-mumbai-traffic4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/11/716075-mumbai-traffic3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/11/716074-mumbai-traffic2.jpg)