तुझ्या गळा, माझ्या गळा... जयंत पाटील आणि सुनील तटकरेंच्या विधानभवनातील 'त्या' फोटोची चर्चा
Maharashtra Politics : विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडाही शेती, पावसामुळे झालेलं नुकसान यामुळे वादळी होण्याची शक्यता आहे. पावसामुळे विदर्भात झालेलं नुकसान, शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी विरोधक लावून धरणार आहेत. मणिपूर मुद्द्यावरून पुन्हा विरोधक आक्रमक होतील अशी शक्यता आहे. निधीवाटप यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरणार अशी शक्यता आहे.
Krishnat Patil
| Jul 24, 2023, 13:55 PM IST
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/24/618613-vp1.png)
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. दरगडग्रस्त भागताली नागरिकांचं पुनर्वसन, शेतकऱ्यांचं नुकनसान, निधी वाटप, त्र्यंबकेश्वर वाद या मुद्द्यांवर विरोधकांनी राज्य सरकारला घेरलंय. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. हातात टाळ आणि डोक्यावर वारक-यांची टोपी परिधान करत विरोधक विधानभवनाच्या पाय-यांवर जमले होते...
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/24/618612-vp2.png)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/24/618611-vp3.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/24/618610-vp4.png)