win west indies

भारताचा 'वाघा'सारखा विजय

इंदूर येथील चौथी वनडे भारताने तब्बल १५३ रन्सने जिंकली. त्याच सोबत मालिका ३-१ ने आपल्या खिशात टाकली. सेहवागच्या २१९ धावांच्या जोरावर भारताने केलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची संपूर्ण टीम २६५ धावातच गारद झाली

Dec 8, 2011, 04:52 PM IST