power blackout delhi

अखिलेशचा आदेश अन् 'पॉवर ब्लॅक आऊट'

देशात ‘पॉवर ब्लॅक आऊट’ का झालं… दोन दिवसांत पावर ग्रीडमध्ये बिघाडानंतर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ३१ जुलैला यामुळं अर्ध्याहून अधिक भारताची बत्ती गूल झाली होती. तर ४० जुलैला आठ राज्यांत या संकटानं जनता हवालदिल झाली होती.

Aug 1, 2012, 11:31 PM IST