crop damage

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, 35 बळी; 20 लाख हेक्टरचे नुकसान तर 4000 जनावरे वाहून गेली!

Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत.  

Sep 28, 2021, 01:36 PM IST
Aurangabad । Big damage Farmers in Osmanabad  PT18M27S

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान

नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.  

Oct 14, 2020, 01:35 PM IST
Loss of farmers, Central Government squad visits Maharashtra PT2M55S

नवी दिल्ली । शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.

Nov 20, 2019, 08:35 PM IST

शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.  

Nov 20, 2019, 07:13 PM IST

पिकविमा कंपन्यांनी पिकांचं नुकसान गंभीरतेने घेण्याची गरज- शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पिकविमा कंपन्यांविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे.

Nov 6, 2019, 03:28 PM IST

पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर

पंकजा मुंडेंची सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका

Nov 3, 2019, 01:18 PM IST
 Heavy Returning Monsoon In Junner PT1M16S

जुन्नर | पाऊस, वादळी वाऱ्याने पिकं जमीनदोस्त

जुन्नर | पाऊस, वादळी वाऱ्याने पिकं जमीनदोस्त
Heavy Returning Monsoon In Junner

Nov 1, 2019, 08:25 PM IST

परतीच्या पावसाने हाहाकार; पिकांचं मोठं नुकसान

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली आहे.

Nov 1, 2019, 08:09 PM IST

आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

Dec 21, 2013, 07:30 PM IST