90 जणांचा बळी

बिहारमधली पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत 90 जणांचा बळी

 बिहारामध्ये कोसी आणि गंगेला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 90 जणांचा बळी गेला आहे.  बिहार आणि उत्तर प्रदेशात आलेल्या महाभयंकर पुराचा फटका जवळपास 50 लाख लोकांना बसलाय.

Aug 23, 2016, 12:33 PM IST