शेतकऱ्यांचे प्रश्न

कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत - नितिन गडकरी

 कर्जमाफी केल्यानं शेतक-यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली केलं आहे.

May 21, 2018, 12:22 PM IST

मग एकाच घरात दोन-दोन जणांचे पगार कसे वाढतात?

 राज्य सरकारने काही अटी लागू करून शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी केल्याचे जाहीर केले. ही कर्जमाफी नेमकी कशी आहे, यावर कोणते निकष लावण्यात आले आहेत, याविषयी शेतकरी संभ्रमात आहेत.

Jun 17, 2017, 12:23 AM IST

शेतकऱ्यांचे दु:ख, समस्या सोडवा, पैशाने सुटत नाही : राहुल गांधी

शेतकऱ्यांना पैसे देऊन प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यांचे दुःख, समस्या ऐकून घेण्याची गरज आहे. मात्र यात केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

Apr 29, 2015, 11:50 AM IST