एश्वर्या

ऐश्वर्या करणार १००० मुलांना अन्नदान...

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त 'मिड-डे मील' कार्यक्रमांतर्गत १००० मुलांच्या जेवणाचा खर्च करणार आहे. अन्नमित्र फाऊंडेशनतर्फे मिड-डे मील हा कार्यक्रम चालवला जातो. या फाऊंडेशनची स्थापना अन्नमित्र फाऊंडेशन इंटरनेशनल सोसाईटी आॅफ कृष्णा कांनशसनेसतर्फे करण्यात आली आहे. 

Nov 7, 2017, 09:06 AM IST