भाऊ कदमचा जेव्हा दरबार भरतो

भारत गणेशपुरेने राजे भाऊ कदम यांना हवा घालत, राजालाचं प्रश्न विचारणं काय असेल, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2017, 05:53 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत दरबार भरला तोही राजे भाऊ कदम यांचा, आता भाऊ कदम यांचा दरबार भरल्यावर दरबारात राजाची काय ऐट असेल ते न सांगितलेलंच बरं,यात कुशल बद्रिकेचा प्रवेश होणं आणि भारत गणेशपुरेने राजे भाऊ कदम यांना हवा घालत, राजालाचं प्रश्न विचारणं काय असेल, ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे.