possibility

भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी मुकाबला ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा सामना रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यालाच सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

Mar 26, 2016, 07:08 PM IST

शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे - मुख्यमंत्री फडणवीस

शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षांची आहे असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सत्तेत एकत्र आणि बाकी विरोधात असं चित्र नको म्हणून भविष्याच्या दृष्टीने निर्णय होणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Nov 29, 2014, 07:22 PM IST