no rain

घरात अन्नाचा एकही कण नाही म्हणून ५ मुलांच्या आईची आत्महत्या

राज्यात मराठवड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी गावातील एका ४० वर्षीय महिलेनं ना रोजगार, ना घरात अन्नाचा कण... पाच मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्यानं तिनं रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतलं.

Sep 7, 2015, 03:58 PM IST

धुळ्यात अजूनही बळीराजाला प्रतिक्षा पावसाची

धुळ्यात अजूनही बळीराजाला प्रतिक्षा पावसाची

Jul 24, 2015, 08:29 PM IST

पावसाविना पिकांची स्थिती गंभीर - खडसेंची कबुली

पावसाविना पिकांची स्थिती गंभीर - खडसेंची कबुली

Jul 17, 2015, 08:17 PM IST

वरुणराजानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात

वरुणराजानं दडी मारल्यानं बळीराजा संकटात

Jul 4, 2015, 06:31 PM IST

पवार साहेब काय करताय हे बारामतीत?

जुलै संपत आला... अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही. दुष्काळाचं सावट आहे. पण याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का? असा खरा प्रश्न आहे. माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यात लाखो रूपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येत आहे. शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय इथं मात्र जेवणावळी रंगतायत.

Jul 15, 2014, 09:07 PM IST

आणखी 2 दिवस कोरडेच, हवामान खात्याचा अंदाज

 राज्यात आणखी पुढील दोन दिवस पाऊस नसणार आहे, म्हणजेच पुढील दोन दिवस कोरडे जाणार आहेत, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

Jul 6, 2014, 12:28 PM IST