jalgaon amalner heatstroke

राज्यात उष्माघाताने घेतला पहिला बळी; जळगाव जिल्ह्यातील घटना

उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली आहे. बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांपर्यंत गेला आहे.

Mar 30, 2022, 09:54 AM IST