वेंगुर्ल्यात ७७ रिडले कासव पिलांना जीवनदान

रिडले कासव पिलांना जीवनदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यातल्या वायंगणीच्या बीचवर ७७ रिडले कासवांच्या पिलांना जीवनदान देण्यात आले आहे. या पिलांना सुखरुप समुद्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडमधील वेळास सागरकिनारीही अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याठिणी कासवांच्या पिलांसाठी घरे तयार केली जातात.

Apr 7, 2012, 10:43 PM IST