पुन्हा टार्गेट

सदाभाऊंनी सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना केलं पुन्हा टार्गेट

सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना टार्गेट केलं आहे. माझ्यावर शेतकरी आंदोलन फोडल्याचा आरोप करणारे शेतकरी नेते त्या रात्रीपर्यंत होते कुठे ? शेतकरी आंदोलन चिघळण्या मागे शेतकरी नेतेच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांना आंदोलनात यश मिळाल्या नंतर झोपलेले शेतकरी नेते जागे झाले आणि आपली किंमत शून्य होणार म्हणून या नेत्यांनी महाराष्ट्र पेटवला. 

Jun 28, 2017, 09:48 AM IST