पराभवाचे जिणे

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

Feb 21, 2012, 05:11 PM IST