खाप पंचायत

महिलांनी बाजारातही जायचं नाही.....

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातल्या आसरा गावातील खाप पंचायतीनं दिलेल्या तालिबानी फतव्यापुढे पोलिसांनाही झुकावं लागलं आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन पंचांना पोलिसांनी सोडून दिलय.

Jul 14, 2012, 11:01 PM IST

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

Jun 13, 2012, 06:18 PM IST

खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

Jun 9, 2012, 05:57 PM IST